शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

रस्ता अपघातात ५९ दिवसांत ८३ जणांचा गेला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:46 IST

Yavatmal : ३७ अपघात पांढरकवडा उपविभागात झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. येथे सातत्याने अपघात होत असून, जीवितहानी होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५६ अपघात घडले असून, यात ५९ दिवसांत ८३ जणांचा बळी गेला आहे. तर ९५ जण गंभीर जखमी आहेत. अपघातामध्ये घरातील कर्ती व्यक्तीच निघून जाते. त्यामुळे याचा मोठा परिणाम त्या कुटुंबाच्या भविष्यावर होतो. पर्यायाने सामाजिक नुकसानही होत आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. 

रस्त्यांचा आकार वाढत असतानाच वाहन संख्याही त्याच पटीने वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची वाढ होऊ लगाली आहे. स्वतःची दुचाकी, चारचाकी आता प्रत्येकाची गरज बनली आहे. अशा स्थितीत वाहतूक नियमांचे पालन होत नाही. यातून भीषण अपघात घडत आहेत. रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम यांचा केवळ गाजावाजा केला जातो. परिवहन विभाग, वाहतूक पोलिस केवळ दंडात्मक कारवाईतून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतरही याचा परिणाम दिसत नाही. अपघातातून ओढावलेला मृत्यू टाळता येणे शक्य आहे. यासाठी अजूनही मोठे काम होण्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील पोलिस उपविभागनिहाय आकडेवारी पाहता पांढरकवडा येथे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. येथे दोन महिन्यांत ३७ अपघातांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. २० जण जखमी झाले आहेत.

अतिवेगाने अपघातराष्ट्रीय महामार्गावर प्रमाण अधिक चौपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा पाळली जात नाही. अनेक गावाजवळ विरुध्द दिशेने प्रवास केला जातो. येथेच अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यातील मृत्यूदरही जास्त आहे. जिल्ह्यातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्गावर हे प्रमाण जास्त दिसते.

उपविभागनिहाय अपघातउपविभाग          अपघात         मृत्यू         जखमीयवतमाळ               ३६                 १५               ३४पांढरकवडा            ३७                 २२               २०वणी                       १७                  १३               १२पुसद                      २४                  १२              ०८उमरखेड                ११                   ०५             ०६दारव्हा                   ३१                   १६              १५एकूण                   १५६                  ८३              ९५

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाYavatmalयवतमाळ