शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कृषिपंपधारकांकडे ७४६ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:56 PM

दोन कोटी जमा : आठ हजार शेतकऱ्यांनी भरले बिलआॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांकडे ७४६ कोटींचे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. ३० नोव्हेंरपर्यंत बिल न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला होता. या कालावधीत केवळ आठ हजार शेतकऱ्यांनाच बिल फेडता आले. तर ९८ हजार ...

दोन कोटी जमा : आठ हजार शेतकऱ्यांनी भरले बिलआॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांकडे ७४६ कोटींचे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. ३० नोव्हेंरपर्यंत बिल न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला होता. या कालावधीत केवळ आठ हजार शेतकऱ्यांनाच बिल फेडता आले. तर ९८ हजार शेतकऱ्यांना वीज बिलाची परतफेडच करता आली नाही.शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचन विहिरी बांधल्या. मात्र शेतमालाला भाव नसल्याने कर्जाची परतफेडच करता आली नाही. अशा स्थितीत थकीत वीज बिलाचे पैसे तत्काळ भरण्याच्या सूचना कंपनीने दिल्या आहेत. हे बिल थोडेथोडके नाहीतर लाख, दोन लाखांपर्यंत आहे. वीज बिल, विहिरीसाठी घेतलेले कर्ज आणि पिकासाठी घेतलेले कर्ज, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.३० नोव्हेंबरपर्यंत आठ हजार शेतकºयांनी दोन कोटींची थकबाकी जमा केलीे. ९८ हजार शेतकºयांना छदामही भरता आला नाही. या स्थितीत वीज कापल्या गेल्यास सिंचनावर विपरित परिणाम होणार आहे.अनेकांना मीटरच नाहीकृषिपंपांना अवास्तव वीज बिल देण्यात आले. याकरिता आकारण्यात आलेले विजेचे युनीट अंदाजिच धरण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मीटरच नाही. विशेष म्हणजे, दररोज १५ तासांचं भारनियमन याठिकाणी लादण्यात आले आहे.हंगामाची भिस्त वीज पुरवठ्यावरचसंपूर्ण हंगामाची भिस्त सिंचनावर आहे. सिंचनासाठी लागणारी वीज गुल झाल्यास शेतकऱ्यांना पीकच घेता येणार नाही. यामुळे संकटावर मात करीत उभे केलेले पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान राज्य शासनाला भरून देणे अवघड होणार आहे.