कल्याण : वन विभागाने अनधिकृत चाळींवर केलेल्या कारवाई विरोधात टिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको. कसारा, आसनगाव, टिटवाळा येथून मुंबईला येणारी लोकल, लांब पल्ल्याची वाहतूक ठप्प झाली आहे. व्हिडीओ - आमोद काटदरे.