गोव्याच्या किना-यावर वायू चक्रीवादळचा परीणाम सलग दुसऱ्या दिवशीपण दिसला.मिरामार किनारी पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटकांची भांबेरी उडाली. (व्हिडीओ - पिनाक कल्लोळी)