मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया. ...
घर म्हटले की भांड्याला भांडे आपटणारच! त्यातही सासू सुनांचे वाद म्हणजे दोन पिढ्यांच्या परस्पर विरुद्ध विचारधारा, त्या एकत्र येणे कठीण! परंतु दोघींनी वेळोवेळी माघार घेऊन विषयाचा मध्य गाठायला हवा, अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा ध ...
काही वर्षांपूर्वी फेंगशुई विद्येने भारतीय बाजार काबीज केला. कासव, लाफिंग बुढ्ढा, साउंड हँगिंग अशा अनेक वस्तू घराघरातून दिसू लागली. भेटवस्तू म्हणून दिली जाऊ लागली. त्यातच आणखीन एका वस्तूने शिरकाव केला. ती म्हणजे मनी प्लांट ! ...
वास्तू तथास्तु म्हणते, हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे घरात वाद विवाद, नकारात्मक संभाषण, रडणे टाळले पाहिजे, असा सल्ला आपले वरिष्ठ देतात. घर म्हटल्यावर सुख दुःखाचे प्रसंग, वादावाद तर होणारच, परंतु ते टोकाचे होऊ नयेत, हीच अपेक्षा. त्याचबरोबर आपण ...
आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...
कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर यावी असे कोणालाच वाटत नाही. परंतु मनुष्य परिस्थितीमुळे हवालदिल होतो. कर्ज घेतो. परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून जातो. कर्ज मुक्तीत हातभार लागावा म्हणून वास्तूशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. ...