शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बहुपयोगी वृक्षांच्या बिया संकलित करण्यासाठी वृक्षप्रेमी युवकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:19 IST

सावली प्रतिष्ठानच्या २६ युवकांनी बहुपयोगी वृक्षांच्या बिया गोळा करण्याची धडपड चालविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून झाडे जगविण्याशिवाय आता इतर कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ही बाब लक्षात घेवून सावली प्रतिष्ठानच्या २६ युवकांनी बहुपयोगी वृक्षांच्या बिया गोळा करण्याची धडपड चालविली आहे. यामाध्यमातून आतापर्यंत २ हजार बियांचे संकलन देखील झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे राम धनगर यांनी दिली.सावली प्रतिष्ठानच्या युवकांनी रानावनात भटकंती करून विविध प्रजातीच्या आंब्याच्या कोयी जमा केल्या असून त्यापासून नैसर्गिक रोपे तयार केली जात आहेत. यासह डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंदाच्याही बिया संकलित करण्यात आल्या आहेत. गतवर्षी लागवड केलेली करवंदाची झाडे माळरानावर आकार घेत आहेत, हे विशेष. इतरही बहुपयोगी वृक्षांच्या बिया संकलित करण्यात आल्या. सीडबॉल तयार करून ओसाड रानात होणार बियांचे रोपन!

सावली प्रतिष्ठानने बहुपयोगी वृक्षांच्या २ हजार बियांचे संकलन केले असून आंजन, बेल, टेंभूर्णी, चारोळी, गोधन, धामण, आंबा, करवंद आदींचा त्यात समावेश आहे. या बियांना माती आणि शेण लावून तयार झालेले सीडबॉल पहिल्या मोठ्या पावसानंतर जिल्ह्यातील ओसाड रानात लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात सावली प्रतिष्ठानशी जुळलेले २६ सदस्य पूर्ण दिमतीने कार्यरत असल्याची माहिती राम धनगर यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण