शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बेरोजगारीच्या प्रश्नावरून युवक काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:10 IST

बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे.

वाशिम : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढत असून ही बाब युवकांसाठी चिंताजनक मानली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. या अभियानात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होवून ८१५१९९४४११ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन युवक काँग्रेसचेवाशिम जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे पाटील यांनी केले.देशातील बेरोजगारीचा प्रश्न व ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने सीएए, एनआरसी कायदा आणला़ परंतू देशाला एनआरसीची नव्हे तर राष्ट्रीय बेरोजगारी रजिष्ट्रेशन (एनआरयु )ची गरज असल्याची मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष शिंदे यांनी केली़. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळानंतर मागील पाच ते सहा वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची बाब राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालावरुन पुढे आली आहे, असे बाबुराव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर ही परिस्थिती ओढावली असून या निर्णयामुळे लहानमोठे उद्योग डबघाईस आल्याने लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. ़शिवाय असंघटीत क्षेत्रातील अनेक रोजगार नष्ट झाले आहेत़  केंद्र सरकार खासगीकरणाला बळ देत असून सरकारी नोकºयांमध्ये कपातीचे धोरण राबवित आहे. कॉपोर्रेट क्षेत्रातही मंदीचे सावट असल्याने सद्यस्थितीत शेतकºयांपाठोपाठ आता बेरोजगारांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाल्यास नवल वाटायला नको, अशी टिकाही शिंदे यांनी केली. या गंभीर प्रश्नाकडे शासनकर्त्यांचे लक्ष वेधून देशातील बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी युवक काँग्रेसने एक अभियान हाती घेतले आहे. युवक काँग्रेसच्या तसेच अन्य बेरोजगार तरुण, तरुणींनी टोल फ्रि क्रमांकावर मिस कॉल देवून नोंदणी करण्याचे आवाहन बाबुराव शिंदे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस