शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बेरोजगारीच्या प्रश्नावरून युवक काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:10 IST

बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे.

वाशिम : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढत असून ही बाब युवकांसाठी चिंताजनक मानली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. या अभियानात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होवून ८१५१९९४४११ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन युवक काँग्रेसचेवाशिम जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे पाटील यांनी केले.देशातील बेरोजगारीचा प्रश्न व ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने सीएए, एनआरसी कायदा आणला़ परंतू देशाला एनआरसीची नव्हे तर राष्ट्रीय बेरोजगारी रजिष्ट्रेशन (एनआरयु )ची गरज असल्याची मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष शिंदे यांनी केली़. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळानंतर मागील पाच ते सहा वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची बाब राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालावरुन पुढे आली आहे, असे बाबुराव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर ही परिस्थिती ओढावली असून या निर्णयामुळे लहानमोठे उद्योग डबघाईस आल्याने लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. ़शिवाय असंघटीत क्षेत्रातील अनेक रोजगार नष्ट झाले आहेत़  केंद्र सरकार खासगीकरणाला बळ देत असून सरकारी नोकºयांमध्ये कपातीचे धोरण राबवित आहे. कॉपोर्रेट क्षेत्रातही मंदीचे सावट असल्याने सद्यस्थितीत शेतकºयांपाठोपाठ आता बेरोजगारांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाल्यास नवल वाटायला नको, अशी टिकाही शिंदे यांनी केली. या गंभीर प्रश्नाकडे शासनकर्त्यांचे लक्ष वेधून देशातील बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी युवक काँग्रेसने एक अभियान हाती घेतले आहे. युवक काँग्रेसच्या तसेच अन्य बेरोजगार तरुण, तरुणींनी टोल फ्रि क्रमांकावर मिस कॉल देवून नोंदणी करण्याचे आवाहन बाबुराव शिंदे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस