शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:36 IST

दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : गावातील युवकाने लग्नास नकार दिल्याने विषारी औषध प्राशन करुन वीस वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपिविरुध्द गुन्हा दाखल केला .तालुक्यातील चांधई येथील ताराबाई अर्जुन वानखडे (३८) या महिलेने दिेलेल्या तक्रारीनुसार, माझा पहिला विवाह डही येथील दिपक अवचार यांचेशी झाला होता .१५ वर्षांपूर्वी त्याच्याशी घटस्फोट झाला असून त्यांच्यापासून दीक्षा दिपक अवचार ही वीस वर्षीय मुलगी आहे. त्यानंतर मी दारव्हा येथील अर्जून वानखडे यांच्याशी विवाह केला आहे. माझ्या पहिल्या पतीपासून असलेली मुलगी दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले व २९ जुलै रोजी तिचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यास आरोपी वैभव ठाकरे जबाबदार आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी