शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:36 IST

दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : गावातील युवकाने लग्नास नकार दिल्याने विषारी औषध प्राशन करुन वीस वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपिविरुध्द गुन्हा दाखल केला .तालुक्यातील चांधई येथील ताराबाई अर्जुन वानखडे (३८) या महिलेने दिेलेल्या तक्रारीनुसार, माझा पहिला विवाह डही येथील दिपक अवचार यांचेशी झाला होता .१५ वर्षांपूर्वी त्याच्याशी घटस्फोट झाला असून त्यांच्यापासून दीक्षा दिपक अवचार ही वीस वर्षीय मुलगी आहे. त्यानंतर मी दारव्हा येथील अर्जून वानखडे यांच्याशी विवाह केला आहे. माझ्या पहिल्या पतीपासून असलेली मुलगी दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले व २९ जुलै रोजी तिचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यास आरोपी वैभव ठाकरे जबाबदार आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी