शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम अंतीम टप्प्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:27 IST

वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे.

ठळक मुद्दे नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे.

वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात मुबलक पर्जन्यमान झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याचे संकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वर्तविले आहेत.वाशिममध्ये साधारणत: गत दोन वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून एकबुर्जी या मध्यम प्रकल्पावरून नवीन पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. दरम्यान, हा वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान होऊन एकबुर्जी प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी