शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भुकंपासारख्या तीव्र धक्क्यांनी अख्खे गाव हादरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:07 IST

हा भुकंप नसून गावाशेजारून गेलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीखाली केलेल्या ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे कळल्यानंतर गावकºयांना हायसे वाटले.

ठळक मुद्देनागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम सद्या जोरासोरात सुरू झाले आहे जमिनीला छीद्र पाडून त्यात बारूद भरलेले तोटे टाकून ब्लास्टिंग केली जात आहे. त्याची झळ पांगरी महादेव, शेंदूरजना मोरे यासह इतर काही गावांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुणी गावाच्या पारावर; तर कुणी पानटपरीवर गप्पा मारण्यात व्यस्त, काही मंडळी घरात बसलेली, महिला स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या असतानाच अचानकपणे तीव्र भुकंपाची अनुभूती होत अख्खे गाव हादरले. या विचित्र घटनेमुळे एकच धावपळ होऊन गावातील प्रत्येकजण हादरला. मात्र, हा भुकंप नसून गावाशेजारून गेलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीखाली केलेल्या ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे कळल्यानंतर गावकºयांना हायसे वाटले. शेंदूरजना मोरे (ता.मंगरूळपीर) या गावात घडलेल्या या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.जिल्ह्यातील ५२ गावांमधून गेलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम सद्या जोरासोरात सुरू झाले आहे. यादरम्यान जमिनीला छीद्र पाडून त्यात बारूद भरलेले तोटे टाकून ब्लास्टिंग केली जात आहे. जमीन पोकळ करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या कामामुळे मात्र बºयाच अंतरापर्यंतची जमीन हादरत असून त्याची झळ पांगरी महादेव, शेंदूरजना मोरे यासह इतर काही गावांना बसत आहे. १६ मेच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास असाच प्रकार घडला. मात्र, त्याबाबत पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या गावकºयांमध्ये गावात मोठ्या स्वरूपातील भुकंपच झाल्याची चर्चा व्हायला लागली. शेंदूरजना मोरे येथील या घटनेची वार्ता परिसरातील इतर गावांमध्येही वाºयासारखी पसरली. दरम्यान, समृद्धी महामार्ग निर्मितीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जावून काही लोकांनी प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर तो भुकंप नसून जमिनीखाली करण्यात येत असलेल्या ‘ब्लास्टिंग’चा परिणाम असल्याचे उघड झाल्यानंतर गावकºयांना मोठा दिलासा मिळाला.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग