शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 16:37 IST

पाण्याअभावी ही जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  तालुक्यातुन शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी तहसील व पं.स.कार्यालयात तत्कालीन आमदार बि.टी.देशमुख यांनी पाणपोई उभारण्यात आली, परंतु पाण्याअभावी  जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे.सुर्य आग ओकु लागल्याने नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. अशा तप्त उन्हात नागरिक शासकीय कार्यालयात कामासाठी येतात, पंरतु अनेक वर्षापासुन बांधलेली जलकुंभ कोरडीच असल्यामुळे न ागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तत्कालीन आमदार बि.टी.देशमुख यांनी त्याच्या निधीतुन तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जलकुंभ  बांधली, परंतु स्थानिक लेवलवर त्यामध्ये  पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे ही जलकुंभे अनेक वर्षापासुन कोरडी आहे, फक्त शासकीय कार्यालयात वैभवात भर पडत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पंचायत समिती कार्यालयात आतमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फ्रिजरची व्यवस्था करण्यात आली, परंतु बाहेर उभे असलेले जलकुंभ कोरडेच आहे. किमान त्यामध्ये पाणी सोडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwater scarcityपाणी टंचाई