शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

पाणीटंचाई कायमच; गावतलाव कोरडे: विहिरी, कूपनलिकांतही अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:19 IST

११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अपुºया पावसामुळे ११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे. त्यामुळेच अद्यापही अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. वाशिम जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीपूर्वी प्रामुख्याने विहिरी आणि गावतलावांचा पाण्यासाठी वापर होत असे. सिंचन प्रकल्पांची संख्या वाढत गेल्यानंतर विहिरी, गावतलावासारख्या पारंपरिक जलस्त्रोतांकडे दुर्लक्षही झाले. त्यामुळेच या जलस्त्रोतांची अवस्था गंभीर झाली असून, त्यांची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात खासगी आणि शासकीय मिळून एकूण ३४ हजार ६५५ विहिरी आहेत, तर गावतलावांची संख्याही हजाराच्या जवळपास आहे. गत काही वर्षांत या जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष झाल्याने बुजलेल्या जलस्त्रोतांची साठवण क्षमताच कमी झाली असताना पावसाचे प्रमाणही कमी होत गेल्याने या जलस्त्रोतांमुळे भुगर्भातील पाणी पातळी टिकविण्यासाठी होणारा आधारही कमी झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हे पारंपरिक जलस्त्रोत्र पूर्णपणे कोरडेच आहेत. विविध गावांतील गावतलावांची स्थिती गंभीर असल्याने आगामी काळात गुरांच्या पाण्याचा प्रश्न खुपच गंभीर होणार असून, विहिरी व कूपनलिकांची पातळीही वाढली नसल्याने जनतेलाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई