शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पाणीटंचाई कायमच; गावतलाव कोरडे: विहिरी, कूपनलिकांतही अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:19 IST

११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अपुºया पावसामुळे ११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे. त्यामुळेच अद्यापही अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. वाशिम जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीपूर्वी प्रामुख्याने विहिरी आणि गावतलावांचा पाण्यासाठी वापर होत असे. सिंचन प्रकल्पांची संख्या वाढत गेल्यानंतर विहिरी, गावतलावासारख्या पारंपरिक जलस्त्रोतांकडे दुर्लक्षही झाले. त्यामुळेच या जलस्त्रोतांची अवस्था गंभीर झाली असून, त्यांची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात खासगी आणि शासकीय मिळून एकूण ३४ हजार ६५५ विहिरी आहेत, तर गावतलावांची संख्याही हजाराच्या जवळपास आहे. गत काही वर्षांत या जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष झाल्याने बुजलेल्या जलस्त्रोतांची साठवण क्षमताच कमी झाली असताना पावसाचे प्रमाणही कमी होत गेल्याने या जलस्त्रोतांमुळे भुगर्भातील पाणी पातळी टिकविण्यासाठी होणारा आधारही कमी झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हे पारंपरिक जलस्त्रोत्र पूर्णपणे कोरडेच आहेत. विविध गावांतील गावतलावांची स्थिती गंभीर असल्याने आगामी काळात गुरांच्या पाण्याचा प्रश्न खुपच गंभीर होणार असून, विहिरी व कूपनलिकांची पातळीही वाढली नसल्याने जनतेलाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई