शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

 मंगरुळपीरमधील पाणी पुरवठ्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:43 PM

मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्दे मोतसावंगा धरणातून येणारे पाणी भरून ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरू करण्यात आला.दीड महिन्यांपासून शहरवासियांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. गढूळ पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांना भीषण आजार जडण्याची भिती आहे.

मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे. हा प्रकल्प निष्क्रीय झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून शहरवासियांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

मंगरुळपीर शहरातील ४० हजारांहून अधिक जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील मानोली मार्गावर मोठमोठे जलकुं भ उभारण्यात आले. या जलकुंभात मोतसावंगा धरणातून येणारे पाणी भरून ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरू करण्यात आला. गेली अनेक वर्षे शहरवासियांना या प्रकल्पामुळे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकल्प निष्क्रीय झालेला असून, शहरवासियांना मोतसावंगा धरणातून येणारे पाणी जसेच्या तसे सोडण्यात येते. सध्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पाण्यात धरणातील गाळही येत आहे. हे गढूळ पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांना भीषण आजार जडण्याची भिती आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक