शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:30 IST

आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, रब्बी हंगामातील गहू पिकालाही पुढे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी भिती यामुळे निर्माण झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडल्याने आसेगाव परिसरातील प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. प्रकल्प काठोकाठ भरल्याने शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी झपाट्याने उरकली. यंदा या परिसरात गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढली झाली. तथापि, पावसाळा संपून दोन महिने होत नाही तोच परिसरातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. आसेगाव परिसरातील आसेगाव बांध, तसेच सार्सी, चिंचखेड, पिंपळगाव, नांदगाव येथील लघू प्रकल्पात सद्यस्थितीत ६० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने होत असलेली घट पाहता. रब्बी हंगामातील गहू पिकाच्या सिंचनासाठी पुढे पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकºयांना वाटू लागली आहे. या प्रकल्पांच्या भरवशावरच शेकडो शेतकºयांनी हरभरा, गहू पिकाची पेरणी केली आहे. आता प्रकल्पात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण