शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईतच पाण्याचा अपव्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:17 IST

वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे. लिकेज शोधून त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.सन २०१८ मध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने सध्या जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा असतानाही काही प्रकल्पांमधून पाण्याचा अवैध उपसा होत आहे. तसेच काही पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन व व्हॉल्वला लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या दाहकतेत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, दुसरीकडे मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.  शिरपूरनजीकच्या अडोळ प्रकल्पातून रिठद, शिरपूर, रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेंतर्गतच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाºयांचे लक्ष कसे जात नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा राबविला जातो. सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाण्यासारखा पैसा योजनांवर ओतला जात आहे. तरीदेखील सर्वसामान्यांचा घसा कोरडाच राहत असल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्याचे कृती आराखड्यातून दिसून येते. पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी लिकेजची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई