शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम:  कोकलगाव-एकबुर्जी जलवाहिनीचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:17 IST

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली.

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी आणण्याची तात्पुरती योजना मंजूर झाली असून, वाशिम नगर पालिकेच्यावतीने या योजनेच्या जलवाहिनीचे काम वेगात करण्यात येत आहे. या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटरचे खोदकामही पूर्ण झाले असून, दोन किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

वाशिम शहरात गतवर्षीच्या अपुऱ्या पावसानंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे आणि जून महिन्यांत पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता असल्याने नगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जवळपास १२ कोटी रुपयांच्या या योजनेला शासनाची मंजुरी मिळाली; परंतु कोकलगाव बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तो विरोध वाढतच असल्याने योजनेचे काम रखडले होते. अखेर शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर १२ दिवसांतच या योजनेच्या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटर अंतराचे खोदकामही पूर्ण झाले असून, २ किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे, तसेच पाणी खेचण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक त्या सुविधेचे कामही करण्यात आले आहे. येत्या महिनाभरातच या योजनेचे काम पूर्ण होऊन वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरू होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी