शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दोन दिवसात ६.२ अंशाने घसरला वाशिमचा पारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:06 IST

दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला असून मंगळवार, ८ जानेवारीला किमान तापमान केवळ ९ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हिवाळ्यात ७.८ अशा निच्चांकी पातळीपर्यंत घसरलेल्या वाशिमच्या किमान तापमानात मध्यंतरी १५.२ अंशांपर्यंत वाढ झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला असून मंगळवार, ८ जानेवारीला किमान तापमान केवळ ९ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले. दरम्यान, वातावरणात अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे.डिसेंबर महिन्यापासूनच वाशिम जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी होत तापमान जाणवायला लागले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. सकाळीच नव्हे; तर दिवसभर हुडहुडी कायम असून, रात्रीच्या वेळी थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे तूर आणि हळद या पिकांना जबर फटका बसला असून गहू आणि हरभरा या पिकांना मात्र हे वातावरण अनुकूल ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, गळा खवखवणे आदी आजारही जडत असल्याचे दिसून येत असून दमा आजारातील रुग्णांचा त्रास बळावल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान