शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन दिवसात ६.२ अंशाने घसरला वाशिमचा पारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:06 IST

दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला असून मंगळवार, ८ जानेवारीला किमान तापमान केवळ ९ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हिवाळ्यात ७.८ अशा निच्चांकी पातळीपर्यंत घसरलेल्या वाशिमच्या किमान तापमानात मध्यंतरी १५.२ अंशांपर्यंत वाढ झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला असून मंगळवार, ८ जानेवारीला किमान तापमान केवळ ९ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले. दरम्यान, वातावरणात अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे.डिसेंबर महिन्यापासूनच वाशिम जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी होत तापमान जाणवायला लागले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. सकाळीच नव्हे; तर दिवसभर हुडहुडी कायम असून, रात्रीच्या वेळी थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे तूर आणि हळद या पिकांना जबर फटका बसला असून गहू आणि हरभरा या पिकांना मात्र हे वातावरण अनुकूल ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, गळा खवखवणे आदी आजारही जडत असल्याचे दिसून येत असून दमा आजारातील रुग्णांचा त्रास बळावल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान