शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

वाशिम : सिंचनासाठी पाणी मिळेना; शेतक-यांचा टाहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 16:21 IST

वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.

ठळक मुद्देइंझोरी परिसरातील शेतकरी हवालदिलसोनल प्रकल्पातूनही सिंचनासाठी पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.

यावर्षी अल्प पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून प्रशासनाने प्रकल्पांतील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, सदर निर्देश पेरणी पूर्ण झाल्यानंतर दिल्याने, प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर असलेल्या शेतकºयांना आता या निर्देशाचा जबर फटका बसत आहे. पेरणी करताना, प्रकल्पातून पाणी मिळणार नाही, असे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळेल, या आशेने शेकडो शेतकºयांनी गहू, हरभरा व अन्य पिके घेतली आहेत. मात्र, आता प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे बंद झाला. रब्बी हंगाम अर्ध्यावर आला असताना प्रशासनाने प्रकल्प परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंपाच्या जोडण्या खंडीत केल्या. सोनल प्रकल्पातून दरवर्षी जवळपास ८०० हेक्टरपेक्षा अधिक जमिन सिंचनाखाली येते. यावर्षी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकºयांची समस्या वाढली आहे. मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने इंझोरी परिसरातील पिके पाण्याअभावी कोमेजण्याची शक्यता आहे. शेतकºयांचा प्रखर विरोध असतानाही, इंझोरी परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंप जोडण्या प्रशासनाने खंडित केल्या. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न गहन बनला आहे. अडाण धरणामध्ये राखीव पाणी ठेवूनही जास्त साठा आहे. या अतिरिक्त साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकºयांनी दिली. शेतात पेरलेले पीक घेण्यासाठी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भूमिका घेत सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी इंझोरी परिसरातील शेतकºयांचा लढा सुरू आहे. मात्र, अद्याप कृषीपंप जोडण्या पूर्ववत झाल्या नाहीत. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी