शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

वाशिम जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:48 IST

आतापर्यंंत २५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख हेक्टरच्या आसपास पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

लोकमत न्यूज नेटवर्कवािशम : गत तीन दिवसात जिल्हयात दमदार पाऊस झाल्याने २५ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत.१० जूनपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडत आहे. १३ आणि १६ जून रोजी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गत आठवड्यात १० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. कृषी विभागाकडे पेरणीचा अद्ययावत अहवाल येणे बाकी असून, आतापर्यंंत २५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख हेक्टरच्या आसपास पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येते.जमिनीत ओलावा पाहूनच पेरणी करण्याचा सल्लादमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. जेथे जमिनीत ४ इंच ओलावा आहे, तेथे शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात अधिक प्रमाणात पेरणीला सुरूवात झाली आहे. जमिनीतील ओलाव्याची खात्री करूनच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी