शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिम जिल्ह्यात सरासरी २९ मीमि पाऊस; पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 12:12 IST

Washim News : पीक नुकसानाच्या धक्क्यातून सावरत यंदा शेतकºयांनी खरिप हंगामात पेरणी आटोपली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २९ मीमि पाऊस झाला असून, यामुळे खरिप हंगामातील पिकांना संजीवणी मिळाली आहे. दरम्यान, शेतकºयांना दमदार पावसाची प्रतिक्षा अजून कायम असल्याचे दिसून येते.गत वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या धक्क्यातून सावरत यंदा शेतकºयांनी खरिप हंगामात पेरणी आटोपली आहे. पेरणी आटोपल्यानंतर अधूनमधून पाऊस झाला. मात्र, गत २० दिवसांपासून दमदार पाऊस नसल्याने खरिपाची पिके संकटात सापडली. ७ जुलैच्या रात्रीदरम्यान थोडाफार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. १० जुलैच्या रात्रीदरम्यान जिल्ह्यात सरासरी २९ मीमि पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळाली. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात ५५.४० मीमि झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग व उडदाचा पेरा आहे. दमदार पाऊस नसल्याने सिंचन प्रकल्प, नदीनाले अजूनही तहानलेलेच आहेत. पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीRainपाऊस