शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Washim: तिबार पेरणीनंतरही सोयाबीनवर अळीचे आक्रमण; सात एकरातील पिकांवर फिरविला ट्रॅक्टर!

By संतोष वानखडे | Updated: August 29, 2023 17:41 IST

Washim: आधी कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे आधीच तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतरही बहरत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीने आक्रमण केले.

- संतोष वानखडे

वाशिम - आधी कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे आधीच तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतरही बहरत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीने आक्रमण केले. त्यामुळे हताश झालेल्या बाबापूर (ता. कारंजा ) येथील शेतकरी बाप-लेकाने मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सात एकरातील सोयाबीन पिकावर चक्क ट्रॅक्टरच फिरविला.

कामरगावनजिक बाबापूर शिवारात ज्ञानेश्वर कावरे आणि प्रवीण कावरे व ज्ञानेश्वर कावरे बाप-लेक शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला कमी पावसामुळे ही पेरणी उलटली, तर नंतर पेरणी करताच अतिवृष्टीच्या तडाख्याने पेरणी दडपल्याने बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्यांनी तिबार पेरणी केली. त्यानंतर पावसाचा आधार मिळाल्याने त्यांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरू लागले. त्यामुळे उल्हासित झाल्याने त्यांनी डवरणी खुरपणी केली. या पिकाला चांगल्या शेंगा लागून भरपूर उत्पादन पदरी पडेल, या आशेवर ते असतानाच मागील काही दिवसांपासून अळीचा प्रादुर्भाव झाला आणि सोयाबीन पिकाच्या पानांची पूर्ण चाळणी झाली. त्यामुळे ज्ञानेश्वर कावरे आणि त्यांचा मुलगा प्रविण कावरे या बापलेकाने निराश होऊन ७ एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरवून सोयबीनचे पीकच नष्ट केले.

टॅग्स :weatherहवामानwashimवाशिम