शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:18 IST

अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.

ठळक मुद्दे१८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली.रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन'चे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसामपासून सर्वच कामे बमद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी त्वारी गहू, हरभरा पिकाच्या काढणीसह फळपिकांची तोडणी करता आली नाही. अशातच जिल्हाभरात बुधवार २५ मार्च रोजी रात्ऱी आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी विमानसेवा, रेल्वेसेवा, एसटी बसही बंद करण्यात आल्या, तर सार्वजनिक ठिकाणावर होणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेत. २२ मार्चला जनता कफ्यू, त्यानंतर १४४ कलम आणि मंगळवारपासून ‘लॉक डाऊन’चे आदेशही जारी करण्यात आले. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना शेतात काढणीवर आलेला गहू आणि हरभºयाची काढणी करणे शक्य झाले नाही, तर काहींना काढून ठेवलेली ही पिके घरीही आणता आली नाहीत. त्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकºयांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला होता. त्यात आता २५ मार्च रोजी रात्री आलेल्या पावसाने अधिकच भर टाकली आहे. आसेगाव परिसरात अवकाळी पावसाने नांदगाव, शिवनी, चिंचखेड, चिंचोली, पिंपळगाव, कुंभी या गावातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

बुधवारी रात्री आलेल्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची माहिती संकलित केली. तथापि, प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे आढळले नाही. प्रत्यक्ष पाहणीनंतर नुकसानाचे प्रमाण कळू शकेल.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरीHailstormगारपीट