शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:18 IST

अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.

ठळक मुद्दे१८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली.रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन'चे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसामपासून सर्वच कामे बमद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी त्वारी गहू, हरभरा पिकाच्या काढणीसह फळपिकांची तोडणी करता आली नाही. अशातच जिल्हाभरात बुधवार २५ मार्च रोजी रात्ऱी आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी विमानसेवा, रेल्वेसेवा, एसटी बसही बंद करण्यात आल्या, तर सार्वजनिक ठिकाणावर होणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेत. २२ मार्चला जनता कफ्यू, त्यानंतर १४४ कलम आणि मंगळवारपासून ‘लॉक डाऊन’चे आदेशही जारी करण्यात आले. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना शेतात काढणीवर आलेला गहू आणि हरभºयाची काढणी करणे शक्य झाले नाही, तर काहींना काढून ठेवलेली ही पिके घरीही आणता आली नाहीत. त्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकºयांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला होता. त्यात आता २५ मार्च रोजी रात्री आलेल्या पावसाने अधिकच भर टाकली आहे. आसेगाव परिसरात अवकाळी पावसाने नांदगाव, शिवनी, चिंचखेड, चिंचोली, पिंपळगाव, कुंभी या गावातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

बुधवारी रात्री आलेल्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची माहिती संकलित केली. तथापि, प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे आढळले नाही. प्रत्यक्ष पाहणीनंतर नुकसानाचे प्रमाण कळू शकेल.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरीHailstormगारपीट