शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वाशिम : १३ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:02 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; मात्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असतानाही कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. परिणामी, अशा शेतकऱ्यांना आता पीक कर्जापासूनही वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू असून लॉकडाऊनचीही अंमलबजावणी केली जात आहे. असे असले तरी २० एप्रिलपासून शेतीविषयक सर्व कामांना शासनाने यातून सुट दिली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी १६०० कोटींच्या पिक कर्ज वाटपास हिरवी झेंडी दिली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा कर्ज घेण्यास पात्र असणाºया शेतकऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. असे असले तरी मध्यंतरी कोरोना संकटामुळे आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र बंद असल्याने अनेक पात्र शेतकºयांचे अर्ज वेबसाईटवर अपलोड झालेले नाहीत. अशा शेतकºयांच्या सातबारा दस्तावेजावर कर्ज थकीत असल्याचे दिसत असल्याने ते कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा शेतकºयांची संख्या १३ हजार आहे.

वाशिम जिल्ह्यात एकूण ८३ हजार ६३४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरले होते. त्यापैकी ७६ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले. त्यातील ६ हजार शेतकºयांच्या अर्जात त्रुटी आढळून ७० हजार शेतकºयांच्या कर्जखात्यात रक्कम जमा झाली; मात्र जवळपास १३ हजार शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत.- आर.एल. गडेकर, डीडीआर, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी