शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:42 IST

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगतीशिल शेतकऱ्यांचे तथा वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली असून शेतात पिकणारा माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताना शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. असे असताना रस्त्याच्या तद्वतच अन्य स्वरूपातील विकासाच्या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाºया मालेगाव तालुक्यातील निवडक गावांमध्ये घाटा या गावाचा अग्रक्रम लागतो. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये या गावातील शेतकºयांकडून विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे. सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी बहुतांश शेतकºयांनी शेततळे घेतल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतमालाच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे; मात्र शेतात पिकणारा माल बाजारपेठेत पोहचविण्याकरिता घाटा या गावाला पांगरखेडामार्गे शिरपूर अशा रस्त्याची उपलब्धी अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे विविध स्वरूपातील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटा ते पांगरखेडा फाट्यापर्यंत पक्की सडक उभारण्याची मागणी सरपंच फलांगा रमेश चव्हाण यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केली. घाटा या गावापासून पांगरखेडा फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक प्रयोगशिल शेतकºयांची शेती वसलेली आहे. तसेच पांगरखेडा फाट्यापासून काही अंतरावर नागपूर ते औरंगाबाद हा महामार्ग आहे. या फाट्यापासून शिरपूरमध्ये जाण्याकरिता केवळ चार किलोमिटरचे अंतर पार करावे लागते; मात्र हा रस्ता लालफितशाहीत अडकून असल्याने सद्या घाटा ते किन्ही घोडमोड आणि तेथून शिरपूर असे मोठे अंतर पार करावे लागत आहे. यामुळे विशेषत: शेतकºयांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभागFarmerशेतकरी