शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गावतलाव फुटला; शेकडो एकर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:06 IST

शेकडो एकर शेतीत पाणी घुसून पिके वाहून गेली, तर अनेक शेतकºयांची शेतजमीनही खरडून गेली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यात १० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कवठळ येथील सूस्थितीत असलेला गाव तलाव फुटला. यामुळे शेकडो एकर शेतीत पाणी घुसून पिके वाहून गेली, तर अनेक शेतकºयांची शेतजमीनही खरडून गेली आहे. मंगरुळपीर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणे, तलाव आॅगस्ट महिन्यातच काठोकाठ भरले असून, १५ पैकी १० पेक्षा अधिक प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात गुरुवारी रात्री मंगरुळपीर तालुक्यात अतिवृष्टी झाली; पावसाचे प्रमाण एवढे होते की , तालुक्यातील कवठळ येथील गावतलावाची भींतच फुटून शेकडो एकर शेतीत पाणी घुसल्याने पिके वाहून गेली. अनेक शेतकºयांची शेतजमीनच पाण्यामुळे खरडून गेली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले असून, शासनाने या नुकसानापोटी त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. शेतकºयांच्या २५ शेळ्या वाहून गेल्या.कवठळ येथील गाव तलाव फुटल्याने शेतीपिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झालेच शिवाय शेतातीत गोठ्यात बांधलेली गुरेही वाहून गेल्याची प्राथमिक माहिती शेतकºयांच्या चर्चेतून मिळाली आहे. त्यात या गावातील काही शेतकºयांच्या मिळून २५ शेळ्या वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. या नुकसानाची पडताळणी प्रशासनाकडून करण्यात येत असून, पाहणीनंतरच पशूहानीचे निश्चित नुकसान कळू शकणार आहे. वाहून गेलेला एक शेतकरी सुदैवाने वाचला. कवठळ येथील गावतलाव अतिवृष्टीमुळे फुटल्याने नाल्यास पूर आला. या पुरात कवठळ येथील शेतकरी गणेश पांडुरंग पोहाने वाहून गेले. सुदैवाने पुढे नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांद्यांना पकडणे शक्य झाल्याने परिसरातील काही शेतकºयांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचल्याची माहितीही मिळाली आहे. 

 

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस