शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

विदर्भ आत्मबळ यात्रेचे सोमवारी वाशिम जिल्ह्यात होणार आगमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:16 IST

वाशिम : विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतक-यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आगमन ५ फेब्रुवारीला वाशिम, मंगरूळपीर येथे होत असून विदर्भप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविदर्भाची सद्यस्थिती व शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर होणार विचार मंथन‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांमधून भ्रमण करणार! प्रथम टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यांना भेटी देणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतक-यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आगमन ५ फेब्रुवारीला वाशिम, मंगरूळपीर येथे होत असून विदर्भप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांमधून भ्रमण करणारी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ प्रथम टप्प्यात, विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील जनतेची आस्था असलेल्या ११ ठिकाणी भेटी देणार आहे. यामाध्यमातून विदर्भाबद्दल जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. शेतकºयांना आत्मबळ देण्यासाठी, त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व बेरोजगार युवकांचे परजिल्ह्यांमध्ये रोजगारासाठी होणारे स्थलांतरण थांबविण्यासाठी यामाध्यमातून उद्बोधन केले जाणार आहे. मंरूळपिरच्या श्री बिरबलनाथ संस्थानमध्ये ५ फेब्रुवारीला ही यात्रा येत असून त्यानंतर वाशिम येथील जनतेशी संवाद साधला जाणार आहे. विदर्भप्रेमींनी यात्रेच्या स्वागतासाठी व आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमAshish Deshmukhआशीष देशमुख