शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:29 IST

तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी विभागाच्या सुचनेनुसार यंदाच्या हंगामात न उगवलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना तातडीने बदलून द्यावे लागणार आहे. तथापि, आठवडा उलटून गेला तरी, तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. शिवाय, त्यातच अद्यापही न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा गोंधळ उडत आहे.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पाहणी करीत आहेत. आता या संदर्भात विशेष नमुन्यात अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा लागणार आहे; परंतु कृषी विभागाची पाहणीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अहवाल प्रलंबित आहे.

शेतकºयांसह कंपनीलाही अहवालजिल्ह्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, किती क्षेत्रावर बियाणे उगवले नाही. बियाणे न उगवण्याच कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल संबंधित शेतकरी आणि बियाणे उत्पादक कंपनीलाही सादर करावा लागणार आहे. बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकरी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याशिवाय शासनस्तरावर सादर करण्यासाठीही एक सर्वकश अहवाल तालुकास्तर समितीला तयार करावा लागणार आहे.

न उगवलेल्या बियाण्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्याच अहवाल तयार करीत आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या तक्रारींमुळे ही प्र्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय अहवालाची प्रक्रिया अत्यंत बारकाईने पूर्ण करावी लागणार आहे.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

टॅग्स :FarmerशेतकरीwashimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र