शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

उडदाच्या एकरी उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:26 IST

यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका  उडीद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. एकरी दोन ते  तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त अल्प पावसाचा फटकालागवड खर्चही वसूल होईना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका  उडीद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. एकरी दोन ते  तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाची अनियमितता शे तकर्‍यांनी अनुभवली. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर  पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही शेतकर्‍यांना  दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात  सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा भरण्याच्या कालावधी तदेखील समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे  आता उडीद उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे  पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष बाळासाहेब  खरात यांनी सांगितले. उडीद पिकासाठी शेतकर्‍याला  एका एकराला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये  लागवड खर्च येते. आता उत्पादनात प्रचंड घट येत  असल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडत असल्याचे  दिसून येते. काही ठिकाणी तर लागवड खर्चही वसूल हो त नसल्याची परिस्थिती आहे. एरव्ही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत  असते. यावर्षी एक ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन होत  असल्याने उत्पादनातील घट जवळपास निम्म्यावर आली  आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शे तकर्‍यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.