शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

उडदाच्या एकरी उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:26 IST

यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका  उडीद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. एकरी दोन ते  तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त अल्प पावसाचा फटकालागवड खर्चही वसूल होईना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका  उडीद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. एकरी दोन ते  तीन क्विंटलदरम्यान उत्पादन येत असल्याने शे तकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाची अनियमितता शे तकर्‍यांनी अनुभवली. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर  पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही शेतकर्‍यांना  दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात  सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा भरण्याच्या कालावधी तदेखील समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे  आता उडीद उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे  पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष बाळासाहेब  खरात यांनी सांगितले. उडीद पिकासाठी शेतकर्‍याला  एका एकराला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये  लागवड खर्च येते. आता उत्पादनात प्रचंड घट येत  असल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडत असल्याचे  दिसून येते. काही ठिकाणी तर लागवड खर्चही वसूल हो त नसल्याची परिस्थिती आहे. एरव्ही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत  असते. यावर्षी एक ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन होत  असल्याने उत्पादनातील घट जवळपास निम्म्यावर आली  आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शे तकर्‍यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.