शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : वृक्षलागवडीतील वृक्ष सुकली, शासनाचं दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:43 IST

शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली

मंगरुळपीर (वाशिम) - शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली, तथापी जिल्ह्यात गत पावसाळ्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. यातच या वृक्षसंवर्धनासाठी योग्य प्रयत्न झाले नाही, त्यामुळे बहुतांश रोपे सुकली आहेत.

राज्य शासनाने जुलै २०१७ ते जुलै २०१९ या कालावधीत राज्यभरात ५० कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. या अंतर्गत जुलैमध्ये वृक्षाची लागवड करण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यात सामाजिक संघटना, शासकीय, निमशासकीय संस्थानी पाच लाखांहून वृक्षाची लागवड केली.  या वृक्षाचे संवर्धन करणे गरजेचे होते. परंतु गतवर्षी जिल्हात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाउस झाला, त्यामुळे शासनाची वृक्ष लागवड अडचणीत सापडली. त्यातच विविध संस्थांनी योग्य ती काळजी न घेतल्याने बहुतांश रोपे हिवाळ्यातच सुकली आहे. यामुळे शासनाचा उद्देश अपूर्णच राहिल्याचे दिसत असून यंदा दुसऱ्या टप्प्यात राज्यात होणारी १३ कोटीची वृक्षलागवडही यशस्वी होईल की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :environmentवातावरण