शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

रस्त्यानजिकचे वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:48 PM

सामाजिक वनिकरण विभागाकडून लावण्यात आलेले अनेक वृक्ष करपून नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देजलस्त्रोतांची पाणीपातळी आटल्यने वृक्षांना पाणी देण्याची बाब अशक्य ठरत आहे.उन्हाचा पारा देखील दिवसागणिक वाढतच चालल्याने एका रांगेत लावण्यात आलेले अनेक वृक्षांची पाने करपून गेली आहेत.ही स्थिती अशीच कायम राहिल्यास हे वृक्ष नामशेष होतील, अशी भिती वर्तविण्यात येत आहे. 

 वाशिम : जिल्ह्याचे तापमान सद्या ४३ अंश सेल्सियसच्या आसपास पोहचले असून पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या दुहेरी संकटामुळे रस्त्यानजिक सामाजिक वनिकरण विभागाकडून लावण्यात आलेले अनेक वृक्ष करपून नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याचे दिसून येत आहे. वाशिम ते शेलूबाजार मार्गावर सामाजिक वनिकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून सद्या या वृक्षांची उंची १० ते १२ फूट झालेली आहे. असे असताना यंदा जमिनीतील पाणीपातळी खालावण्यासोबतच जलस्त्रोतांची पाणीपातळी आटल्यने वृक्षांना पाणी देण्याची बाब अशक्य ठरत आहे. अशातच उन्हाचा पारा देखील दिवसागणिक वाढतच चालल्याने एका रांगेत लावण्यात आलेले अनेक वृक्षांची पाने करपून गेली आहेत. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास हे वृक्ष नामशेष होतील, अशी भिती वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग