शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:03 IST

मंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब्रुवारी रोजी घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब्रुवारी रोजी घडली. वनोजा शिवारात हरीण, रानडुक्कर, निलगाय आदि वन्यप्राणी मोठ्या संख्येने तहान भागविण्यासाठी वनोजा शिवारात फिरत आहेत. अशातच सोमवारी या शिवारातील वासुदेव राऊत यांच्या शेतातील विहिरीत तीन रानडुकरे पडली असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य आदित्य इंगोले यांना दिली. त्यावरून आदित्य इंगोले आणि त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठले; परंतु तिन्ही रानडुकरांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. सदर घटनेची माहिती कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी देवानंद डोंगरे, तसेच मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी डाखोरे व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमच्या सदस्यांनी तिन्ही मृत रानडुकरांना विहितीबाहेर काढले. यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य अमर खडसे, हरिष इंगोले, शुभम हेकड, सतिष गावंडे, वैभव गावंडे, आदित्य इंगोले, प्रदिप सावळे, चेतन महल्ले, गोपाल झोंबाडे, सौरव इंगोले, अतुल इंगोले यांचे सहकार्य लाभले. वनविभागाने पचंनामा करून तिन्ही मृत रानडुकरांना रितसर दफन केले.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवMangrulpirमंगरूळपीर