शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

विद्यार्थ्यानेच केला विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, विद्याभारती महाविद्यालयात थरार; अन्य विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण

By सुनील काकडे | Updated: January 7, 2023 19:02 IST

यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम : कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात ११ वी सायन्स आणि काॅर्मसच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यादरम्यान एका विद्यार्थ्याने समोरच्या गटातील तीन विद्यार्थ्यांवर अचानक चाकू हल्ला करून जखमी केले. ७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), नूर अकील पठाण (१७) आणि रेहान रहीम खान हे तीन विद्यार्थी काॅलेजमध्ये असताना निखील अंबादास मेहरे (१२वी सायन्स, रा.शिवाजी नगर) याने किरकोळ वाद घालत नमूद तिन्ही विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला चढविला. यात बिलाल याकूब कालूत याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली; तर अन्य दोघेही जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आधारसिंह सोनोने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान, या खळबळजनक घटनेला विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनच जबाबदार असल्याचे मत जखमी विद्यार्थ्यांचे पालक याकूब कालूत यांनी व्यक्त केले. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी दिली.पोलिसांकडून आरोपीस अटक -याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निखील मेहरे (१९) याच्यावर भादंविचे कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीSchoolशाळा