शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

ज्वारीच्या पेरणीकडे शेतक-यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: September 30, 2014 01:39 IST

वाशिम जिल्ह्यात क्षेत्र घटल्याने वैरणाची टंचाई : पेरणीत दरवर्षी घट, ज्वारीचा हुरडा होतोय नामशेष.

वाशिम : बदलत्या काळाने जिल्हय़ातील मुख्य पिकांखालील क्षेत्रातही कमालीचे फेरबदल घडवून आणले आहेत. अधिकाधिक उत्पादन देणारी नवनवी पिके आल्याने ह्यजुनं ते सोनंह्ण असणार्‍या िपकांखालील क्षेत्रात झपाट्याने घट होत असल्यावर जिल्हय़ाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीने शि क्कामोर्तब केले आहे. गत पाच वर्षात खरीप व रब्बीच्या ज्वारी पेर्‍यात कमालीची घट झाल्याने परिणामी, चाराटंचाईतही भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जात होते. २0१0-११ या वर्षात खरीप ज्वारीखालील क्षेत्र २२ हजार २७0 हेक्टर तर रब्बी ज्वारी ४५९ हेक्टरवर होती. २0११-१२ मध्ये खरीप ज्वारी १७ हजार ५६५ तर रब्बी ज्वारी १७५ हेक्टरपर्यंत खाली घसरली. २0१२-१३ मध्ये कृषी विभागाने ज्वारीबाबत जनजागृती केल्याने पेरा किंचित वाढला. त्यानंतर २0१३-१४ मध्ये खरी प १४ हजार ९८१ तर रब्बी ३६९ हेक्टर आणि २0१४-१५ मध्ये खरीप ज्वारीच्या क्षेत्रात १0 हजार ३४ हेक्टरपर्यंत चिंताजनक घट झाली. रब्बीची पेरणी होणे अजून बाकी आहे; मात्र हा आकडा ग तवर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पूर्वी कोणत्याही खेड्यात गेले की गावाच्या बाहेर कडब्याच्या सुड्या लागलेल्या दिसत होत्या; परंतु आता गावात वैरणच दिसत नाही. जनावरांना सोयाबीनचे कुटार खाऊ घालण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.