शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 18:30 IST

नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: मानोरा शहराला पाणीपुरवठा करणारी नळयोजना सद्यस्थितीत बंद असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्याचा प्रयत्न म्हणून नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.मानोरा ग्रामपंचायतचे रुपांतर पाच वर्षांपूर्वी नगर पंचायतमध्ये झाले. नगर पंचायत अस्तित्वात आलेली असतानाही, शहरवासियांना फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पाणी, वीज यासह आवश्यक त्या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणे आवश्यक आहे. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत येत असलेल्या २८ गावे पाणीपुरवठा योजनेत मानोरा शहर समाविष्ठ करून पुरक पाणीपुरवठा योजना काही वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. या योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठाही झाला. परंतू, पाईपलाईनला गळती, नादुरूस्ती, पाईप फुटणे आदी कारणांमुळे पाणीपुरवठा ठप्प असतो. अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु असताना, पाणीपुरवठा योजनेचे पाईप फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. जवळपास एका वर्षापासून ही समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. मध्यतंरी पाणीपुरवठा पुर्वत करण्यासाठी नविन पाईप टाकण्याचे काम चालू होते. मात्र ते सुध्दा बंद झाले आहे. आता तर पाणीपुरवठा ठप्पच आहे. पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटंकती करावी लागते. नगर पंचायतने पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. नागरीकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळते. भर पावसाळ्यातही नागरीकांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा योजना पूर्ववत करावी, अशी मागणी शहरवासिंयानी केली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, ज्या विहिरीच्या जलपातळीत वाढ झाली, तेथून टँकरने पाणी आणले जात आहे. पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नसल्याची चर्चा असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी नेमके कुठून आणले जाते, याची खातरजमा होणेही आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwater scarcityपाणी टंचाई