शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:44 IST

विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : सोयजन येथील आत्महत्याग्रस्त सचिन मनोहर राठोड यांच्या कुटूंबाला शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन शासनाची विविध आर्थिक मदत द्या आणि मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासह विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.यावेळी संघटनेच्यावतीने शासनाचा निषेध करुन मागण्यांचे निवेदन परिक्षावेधीन तहसीलदार निळे यांना  देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मानोरा तालुक्यात आठ महिन्यात कर्र्जबाजारी पणाला कंटाळुन दोन शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.नुकतेच सोयजना येथे एका युवा अविवहित शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली, परंतु अद्यापही आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासनाने कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही तसेच मदतीचा प्रस्ताव सुध्दा प्रशासनाने केले नसल्याचे समजते. मध्यंतरी पावसाने ५० दिवसाच्या खंड दिला, त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असुन दुष्काळ सदृश्य स्थितीत आतापासुनच पाणी व जनावराना चारा टंचाई उदभवत आहे. या सर्वत्र बाबीचा विचार करुन तात्काळ आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत व मानोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावा असे दिलेल्या निवेदनात शेतकरी स्वाभीमानी संघटनेच्यावतीने नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी दामुअण्णा यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना