शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:44 IST

विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : सोयजन येथील आत्महत्याग्रस्त सचिन मनोहर राठोड यांच्या कुटूंबाला शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन शासनाची विविध आर्थिक मदत द्या आणि मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासह विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.यावेळी संघटनेच्यावतीने शासनाचा निषेध करुन मागण्यांचे निवेदन परिक्षावेधीन तहसीलदार निळे यांना  देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मानोरा तालुक्यात आठ महिन्यात कर्र्जबाजारी पणाला कंटाळुन दोन शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.नुकतेच सोयजना येथे एका युवा अविवहित शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली, परंतु अद्यापही आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासनाने कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही तसेच मदतीचा प्रस्ताव सुध्दा प्रशासनाने केले नसल्याचे समजते. मध्यंतरी पावसाने ५० दिवसाच्या खंड दिला, त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असुन दुष्काळ सदृश्य स्थितीत आतापासुनच पाणी व जनावराना चारा टंचाई उदभवत आहे. या सर्वत्र बाबीचा विचार करुन तात्काळ आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत व मानोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावा असे दिलेल्या निवेदनात शेतकरी स्वाभीमानी संघटनेच्यावतीने नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी दामुअण्णा यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना