शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:44 IST

विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : सोयजन येथील आत्महत्याग्रस्त सचिन मनोहर राठोड यांच्या कुटूंबाला शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन शासनाची विविध आर्थिक मदत द्या आणि मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासह विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.यावेळी संघटनेच्यावतीने शासनाचा निषेध करुन मागण्यांचे निवेदन परिक्षावेधीन तहसीलदार निळे यांना  देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मानोरा तालुक्यात आठ महिन्यात कर्र्जबाजारी पणाला कंटाळुन दोन शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.नुकतेच सोयजना येथे एका युवा अविवहित शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली, परंतु अद्यापही आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासनाने कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही तसेच मदतीचा प्रस्ताव सुध्दा प्रशासनाने केले नसल्याचे समजते. मध्यंतरी पावसाने ५० दिवसाच्या खंड दिला, त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असुन दुष्काळ सदृश्य स्थितीत आतापासुनच पाणी व जनावराना चारा टंचाई उदभवत आहे. या सर्वत्र बाबीचा विचार करुन तात्काळ आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत व मानोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावा असे दिलेल्या निवेदनात शेतकरी स्वाभीमानी संघटनेच्यावतीने नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी दामुअण्णा यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना