शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या नागरिकांना ‘एसटी’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 17:27 IST

नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सेवा देणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी शासनाने केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे विविध जिल्ह्यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सेवा देणार आहे. तथापि, शासन निर्देशांच्या आणि अटींच्या अधीन राहून रितसर संबंधित जिल्हा प्रशासन, परिवहन अधिकारी, पोलिसांकडे परवानगी घेऊन नोंदणी करणाऱ्या लोकांसाठीच ही सेवा राहणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केले आहे. परिणामी, नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागांत नागरिक अडकून पडले आहेत. सदर नागरिकांना ईच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची वाहतूक करण्याची तयारी राज्य परिवहन मंडळाने केली आहे. उपरोक्त नागरिकांची वाहतूक करताना विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, शासनाच्या महसूल, पोलीस विभागासह परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून प्रवासाबाबात मागणी नोंदविली असली तर त्याची माहिती घेऊनच एसटी प्रवासाची सोय केली जाणार आहे.

त्याशिवाय प्रवास करू इच्छिणाºया नागरिकाला शासनाने विहित केलेल्या प्रवासास अनुमती दिल्याबाबत सक्षम प्राधिकाºयाचे प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र केल्यानंतर त्याची पडताळणी करून प्रवासमार्गाची माहिती घेतली जाणार आहे. प्रवास करू इच्छिणाºया नागरिकांच्या प्रवासमार्गाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सोडावयाच्या बससाठी आवश्यक संख्येचा प्रवासी गट तयार करूनच बस सोडली जाणार असून, ठरलेल्या प्रवासमार्गात सुरुवातीच्या ठिकाणानंतर शेवटच्या ठिकाणीच बस थांबवून प्रवासी उतरविले जातील. मधल्या ठिकाणी कोणताही प्रवासी उतरविला जाणार नाही.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी