शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिम येथे राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 15:09 IST

संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास ६ जानेवारी रोजी स्थानिक वाटाणे मंगल कार्यालय येथे थाटात प्रारंभ झाला.

वाशिम : संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास ६ जानेवारी रोजी स्थानिक वाटाणे मंगल कार्यालय येथे थाटात प्रारंभ झाला.  या महाअधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले (बीड) यांच्या हस्ते झाले असून अध्यक्षस्थानी कैकाडी महाराज मठ पंढरपूरचे प्रमुख तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिभप शिवराज महाराज जाधव आहेत. यावेळी राष्ट्रीय मार्गदर्शक हभप बद्रीनाथ महाराज तनपूरे, मृदंगाचार्य हभप उद्धवबापू महाराज, हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप मधुकर महाराज खोडे, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष हभप गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्यासह राज्यभरातील वारक-यांची उपस्थिती आहे. रविवारी दिवसभर विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आहेत.  शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर मंथनया अधिवेशनाच्या प्रारंभीच शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर मंथन झाले. संत तुकडोजी महाराज यांच्यासह महान वारक-यांनी शेतक-यांच्या बाजूने भूमिका मांडलेल्या आहेत. आज शेतक-यांची भयावह परिस्थिती असून, या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी वारकरी, टाळकरी यांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :varkariवारकरी