शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:56 IST

वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी मंगळवारी दिली. 

ठळक मुद्दे चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलले. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते.

 वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी मंगळवारी दिली. २०१६ च्या खरीप हंगामामध्ये प्रशासनाने ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बाळगले होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत प्रत्यक्षात ८९० कोटी रुपये वाटप झाला होता. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत अर्थात १५ जुलै २०१७ पर्यंत केवळ ३१० कोटी रुपयेच (२७ टक्के) कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नव्हते. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही, हे त्यामागील प्रमुख कारण होते. यंदा मात्र राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रदान केली असून अनेक शेतकरी सद्या कर्जमुक्त झाले आहेत. त्यामुळेच सुरूवातीच्या टप्प्यातच खरीप पीक कर्ज घेण्यास जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी