शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:43 IST

दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी : गतिरोधक बसविण्याच्या मुद्यालाही बगललोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलासह एका बकरीला चिरडल्याची घटना शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रविवार, २५ नोव्हेंबर रोजी घडली होती. या दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.अलिकडच्या काळात औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील शेलुबाजारनजीक वाहन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संभाव्य वाहन अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. २५ नोव्हेंबर रोजी कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया ट्रकने शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ १३ वर्षीय सतिष संजय टोंचर या मुलासह बकरीला चिरडले. या दुर्घटनेत सतीष टोंचर व बकरी जागीच ठार झाले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ २६ नोव्हेंबर रोजी शेलूबाजार बाजारपेठ बंदची हाक दिली होती. सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शेलूबाजार वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढावा आणि गावात आवश्यक त्या सर्व ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. या बंदमध्ये व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन