शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

मुदतीनंतरही सातबारा पुनर्शोधन अपूर्ण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:29 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.  

ठळक मुद्देप्रशासनाचे प्रयत्न जिल्ह्यातील ७० टक्के काम पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.  शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात  आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. यासाठी शासनाकडून १५ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. तथापि, १९ आॅगस्टपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ७५० गावांतील सातबारा पुनर्शोधन पूर्ण झाले असून, ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्र तयार झाले आहे. दरम्यान, काम पूर्ण झाले नसले तरी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे राज्याच्या महसूल व वनविभागाच्यावतीने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी सागर हवालदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.