शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
2
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
3
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
4
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
5
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
6
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
7
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
8
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
9
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
10
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
12
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
13
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
14
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
15
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
16
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
17
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
18
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
19
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
20
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीनंतरही सातबारा पुनर्शोधन अपूर्ण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:29 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.  

ठळक मुद्देप्रशासनाचे प्रयत्न जिल्ह्यातील ७० टक्के काम पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.  शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात  आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. यासाठी शासनाकडून १५ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. तथापि, १९ आॅगस्टपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ७५० गावांतील सातबारा पुनर्शोधन पूर्ण झाले असून, ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्र तयार झाले आहे. दरम्यान, काम पूर्ण झाले नसले तरी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे राज्याच्या महसूल व वनविभागाच्यावतीने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी सागर हवालदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.