शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळी परिस्थितीत घेतले एकरी सात क्विंटल तुरीचे पिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:59 IST

मानोरा : शेतकरी वरुणराजाची ऐनवेळेवर हुलकावणी , सततच्या नापीकीला सामोरे जात असताना आपल्या जिद्द व चिकाटीने कारखेडा येथील शेतकरी योगेंद्र रंगराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : शेतकरी वरुणराजाची ऐनवेळेवर हुलकावणी , सततच्या नापीकीला सामोरे जात असताना आपल्या जिद्द व चिकाटीने कारखेडा येथील शेतकरी योगेंद्र रंगराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया केली.मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील प्रगतीशिल शेतकरी योंगेंद्र रंगराव देशमुख यांनी उन्हाळ्यातच मे मध्ये तुरीची पेरणी केली, पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने ठिंबकव्दारे तुरीला पाणी दिले. त्यानंतर पेरणीच्या वेळेस अंतरपिक म्हणून सोयाबीनची पेरणी केली,परंतु पावसाने दगा दिल्याने सोयाबीनचे फारसे उत्पन्न झाले नसते तरी तुर पिकावर अधिक लक्ष घालत तुरीची योग्य निगा राखली. कारखेडा येथे इतरत्र एकरी एक पोते उत्पन्न होत असतांना त्यांनी एकरी सात पोते उत्पन्न घेतले. उन्हाळ्यातच तुरीची पेरणी केल्याने वातावरणात झालेल्या बदलामुळे झालेल्या धुक्याच्या फारसा परिणाम त्यांच्या तुरीवर झाला नाही. त्यांच्या बहरलेल्या तुरीला पाहणीसाठी अनेक शेतकºयांनी भेटी दिल्या व त्यांनी केलेल्या नियोजनाबाबतची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराagricultureशेतीFarmerशेतकरी