शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीत घेतले एकरी सात क्विंटल तुरीचे पिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:59 IST

मानोरा : शेतकरी वरुणराजाची ऐनवेळेवर हुलकावणी , सततच्या नापीकीला सामोरे जात असताना आपल्या जिद्द व चिकाटीने कारखेडा येथील शेतकरी योगेंद्र रंगराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : शेतकरी वरुणराजाची ऐनवेळेवर हुलकावणी , सततच्या नापीकीला सामोरे जात असताना आपल्या जिद्द व चिकाटीने कारखेडा येथील शेतकरी योगेंद्र रंगराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया केली.मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील प्रगतीशिल शेतकरी योंगेंद्र रंगराव देशमुख यांनी उन्हाळ्यातच मे मध्ये तुरीची पेरणी केली, पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने ठिंबकव्दारे तुरीला पाणी दिले. त्यानंतर पेरणीच्या वेळेस अंतरपिक म्हणून सोयाबीनची पेरणी केली,परंतु पावसाने दगा दिल्याने सोयाबीनचे फारसे उत्पन्न झाले नसते तरी तुर पिकावर अधिक लक्ष घालत तुरीची योग्य निगा राखली. कारखेडा येथे इतरत्र एकरी एक पोते उत्पन्न होत असतांना त्यांनी एकरी सात पोते उत्पन्न घेतले. उन्हाळ्यातच तुरीची पेरणी केल्याने वातावरणात झालेल्या बदलामुळे झालेल्या धुक्याच्या फारसा परिणाम त्यांच्या तुरीवर झाला नाही. त्यांच्या बहरलेल्या तुरीला पाहणीसाठी अनेक शेतकºयांनी भेटी दिल्या व त्यांनी केलेल्या नियोजनाबाबतची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराagricultureशेतीFarmerशेतकरी