शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:37 IST

बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.

लोकमत न्युज नेटवर्क राजुरा (वाशिम) : खरीप पेरणी तोंडावर असतांना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी आर्थिक जुळवा जुळव करण्यात गुंतला आहे, मात्र गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.गत वर्षी खरीप पिकावर किडीचा प्रादूर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देतांना  बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र  दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, उडीद, मुग, आदि पिकांची मोठी हानी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला मोड फुटले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. त्यानंतर  कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊन संचारबंदीचा फटका भाजीपाला, फळ, उत्पादकांना बसला. थकबाकीदार शेतकºयांच्या पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असल्याने खरिपाचे पीककर्ज वाटप अद्यापही प्रलंबीत आहे. परिणामी शेतकºयाना खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यात अनुदानावर खते, बियाणे मिळण्याची आशा धुसर दिसत असताना बियाणे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणे विविध वानाची बॅग, १ हजार ७०० रुपये ते १ हजार ९०० पन्नास रुपयांपर्यंत भाव होते तर या वर्षी २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपये प्रती बॅगेचे दर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उडीद, मूग, बियाणे प्रती किलो १२० रुपये होते, यंदा मात्र  हे बियाणे प्रति किलो १८० रुपयांपर्यंत वाढले आहे, तर तुरीच्या बियाण्यात सुध्दा १० ते २० रुपये प्रती किलो भाववाढ झाल्याचे समजते.

दरवर्षी उदभवणाºया अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकºयांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच  यावर्षी बियाणे दरवाढीचे संकट शेतकºयासमोर उभे ठाकल्याने शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. - अनिल अहाळे,शेतकरी, राजुरा 

  ओल्या दुष्काळाने खरीपातील सोयाबीन पावसात भिजले त्यामुळे, कंपन्यामध्ये अपेक्षीत बियाणे उत्पादन होऊ शकले नाही यावर्षी सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ झाली.कैलास भांडेकर, संचालक, माऊली कृषी सेवा केंद्र, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी