शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिम जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांचे १८ फेब्रुवारीला कायदेविषयक शिबिर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 17:49 IST

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाशिम पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बळवंत अरखराव राहतील. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना भारतीय संविधान भेट देवून ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांना कायदेशीर हक्क कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.वाशिम पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बळवंत अरखराव राहतील. गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्याहस्ते उद्घाटन होईल. समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अ‍ॅड. प्रशांत इंगळे, गजेंद्र सुरकार, प्रमोद मापारी, हंसराज शेंडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना भारतीय संविधान भेट देवून ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांना कायदेशीर हक्क कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.तथापि, कायदेविषयक शिबिरास जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पी.एस. खंदारे, माधवराव अंभोरे, डॉ. रामकृष्ण कालापाड, मधुकर जुमडे, राजीव दारोकार, अजय ढवळे, प्रा. सुभाष अंभोरे, हरिदास बनसोड, विनोद पट्टेबहादूर यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंचpanchayat samitiपंचायत समिती