शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

रिसोड येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित ! शेतक-यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 11:16 IST

वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती ...

वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती आहे. बाळखेड, धोडप व किनखेडा येथे बॅरेजेस व्हावे याकरिता मागील  २ वर्षापासुन आमदार राजेंद्र पाटणी, तत्कालिन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर हे शासनस्तरावर पाठपुरावा करीत होते. एका वर्षापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे लखनसिंग ठाकुर यांच्या निवासस्थानी आले असताना, शेतकºयांसह ठाकूर यांनी या बॅरेजसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची साद घातली होती. योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जलसंपदाच्या प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने मध्यंतरी प्रशासकीय कार्यवाही ठप्प होती. यासंदर्भात आमदार पाटणी यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला तसेच लखनसिंह ठाकूर यांनी शिष्टमंडळासह १५ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन  यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चा झाली. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. महाजन यांनी दिले. या बॅरेजेसच्या अनुषंगाने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याने बॅरेजसंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र