शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

२३ जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:47 IST

अमरावतील विभागातील अकोला वगळता इतर पाच जिल्ह्यांसह राज्यातील २३ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यास शासनाने ५ जुन रोजी मान्यता दिली आहे. अमरावतील विभागातील अकोला वगळता इतर पाच जिल्ह्यांसह राज्यातील २३ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पर्यायाने शेतकºयांना अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शेतकºयांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यास शासनाने ५ जुन रोजी मान्यता दिली आहे. अमरावतील विभागातील अकोला वगळता इतर पाच जिल्ह्यांसह राज्यातील २३ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरात फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते; परंतु फळपिकांचे अपेक्षीत उत्पन्न न झाल्यास मोठा तोटाही सहन करावा लागतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळपिकांना विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आथिृक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी मदत होऊ शकेल. त्यासाठीच राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील २३ जिल्ह्यात ही संत्रा, मोसंबी, काजू, आंबा, डाळींब, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी या ८ फळपिकांसाठी महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी १८ जिल्ह्यांत केवळ संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू या सहा पिकांसाठी ही योजना लागू असेल.  अशी आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये१) नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना विमा संरक्षण देणे.२) पिक नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.३) शेतकºयांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.४) कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातीही जोखमीपासून शेतकºयांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधी करण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे उद्देश साध्य करणे. 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र