शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नियमित याेग, प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ - डाॅ. भगवंतराव वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:03 IST

Regular yoga, pranayama is good for health डाॅ. भगवंतराव वानखडे यांची लाेकमतच्यावतिने मुलाखत घेण्यात आली.

वाशिम : जीवनात वेळ काढून नियमित याेग प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ राहते . याेग प्राणायमामुळे जीवनात रंग भरल्या जाऊ शकते असे प्रतिपादन डाॅ. भगवंतराव वानखडे यांनी केले. साेशल मिडीयाच्या माध्यमातून सातत्याने माेफत याेग शिबीरे घेऊन नागरिकांना तणावमुक्त जीवनाचे धडे देणारे वाशिम येथील डाॅ. भगवंतराव वानखडे यांची लाेकमतच्यावतिने मुलाखत घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.

आपण याेग् क्षेत्रात कधीपासून कार्यरत आहात ?- याेग क्षेत्रात मी २००५ पासून कार्यरत असून जवळपास १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. २००९ मध्ये पतंजली याेग पिठातून याेग शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

आपण केलेल्या कार्याचे समाधान कधी वाटले ?- याेग शिबीरात नागरिक सहभागी हाेऊन आराेग्य सुरक्षित राहते . निशुल्क याेग शिबीरात अनेकांना याेगाबाबत माहिती व प्रशिक्षण दिल्याने अनेक याेग शिक्षक घडविल्याचे समाधान आहे.

- आपल्या कार्याबद्दल काय सांगाल ?याेग शिबीर घेऊन नागरिकांचे आराेग्य अबाधित ठेवण्याचा माझा छाेटा प्रयत्न आहे. परंतु याची दखल अनेक सामाजिक संघटनांनी घेऊन मला माेठे केले आहे. मला नाशिक येथील तेजस फांउडेशनचा समाजभूषण राज्यस्तरिय पुरस्कार दिला आहे. साेबतच अनेक संघटनांनी मला सन्मानित केले आहे.

- आपल्या कार्यात काेणाचे माेलाचे याेगदान आहे ?या सर्व सेवाकार्यामध्ये याेगासाठी येणारे नागरिक प्रेरणा देत असून माेलाचे सहकार्य  शंकरराव उजळे, मुलगा रवि, स्नुषा दीपा यांचे सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत