शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:00 IST

वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी रिसोड तहसील कार्यालयाकडे वळता करण्यात आला असून, या निधीचे दुष्काळग्रस्त शेतकºयांना वितरणही करण्यात येत आहे. आजवर रिसोड तालुक्यासाठी शासनाकडून एकूण ४४,१०,८६,७२० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रिसोड तालुक्यात शासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) तालुक्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पथकाच्या पाहणीनुसार रिसोड तालुक्यातील १०० गावांतील दुष्काळी स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. या पथकाच्या अहवालानंतरच शासनाने रिसोड तालुक्यासाठी दुष्काळी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती. महसूल प्रशासनाने या १०० गावांतील प्रत्यक्ष दुष्काळाची झळ पोहोचलेल्या ५५११५ शेतकºयांची यादी तयार केली आहे. या शेतकºयांना दुष्काळी निधीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १३ कोटी ६९ लाख, दुसºया टप्प्यात १३ कोटी तर तिसºया टप्प्यात १७ कोटी ४१ लाख रुपये मिळून एकूण ४४ कोटी १० लाख ८६ हजार ७२० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी रिसोड तहसील कार्यालयाकडे वळता करण्यात आला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत या निधीतून ३९६९७ शेतकºयांच्या खात्यात ३३ कोटी कोटी ६४ लाख, ६१ हजार ४०० रुपये दुष्काळी मदत म्हणून वितरीत करण्यात आले आहेत. त्याशिवाय २७ गावांतील ७९९४  शेतकºयांसाठी दुष्काळी मदत म्हणून ६ कोटी ८५ लाख ६४ रुपयांची देयके सादर करण्यात आली आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडdroughtदुष्काळ