शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘लॉकडाऊन’मुळे रसवंती बंद; शेतकऱ्याने केली ऊसापासून गुळ निर्मिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:57 IST

शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : : परिसरात १९९० पुर्वी मोठ्या प्रमाणात गुºहाळ सुरू झाले होते; मात्र तुलनेने गुळ निर्मितीचा व्यवसाय परवडत नसल्याने कालांतराने ते बंद झाले. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर ऐन उन्हाळ्यात गेल्या ५८ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे रसवंत्या बंद असल्याने बहुतांश शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले असून बंद पडलेले गुऱ्हाळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील अन्य शेतकºयांप्रमाणेच शिरपूर येथील प्रयोगशिल शेतकरी संतोषराव वाघ (देशमुख) यांनी प्रामुख्याने रसवंतीच्या व्यवसायाकरिता शेतात ऊस लागवड केली. यामाध्यमातून दरवर्षीच्या उन्हाळ्यात किमान ५ लाखांची मिळकत होते, असे त्यांनी सांगितले; परंतु चालूवर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाने ऐन उन्हाळ्यात डोके वर काढले असून गेल्या ५८ दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. परिणामी, रसवंती सुरू करणे शक्यच झाले नाही. त्यामुळे नुकसान होऊ नये, यासाठी बंद पडलेला गुºहाळ सुरू करून गुळ निर्मितीचे काम त्यांनी हाती घेतले. अर्धा एकर शेतात लावलेल्या ऊसापासून ३० क्विंटल (किंमत दीड लाख रुपये) यासह ३ क्विंटल पाक (किंमत १५ हजार रुपये) मिळाले असून गतवर्षी दसरा व दिवाळीला बाजारात ९० हजारांचा ऊस विक्री केला; तर ऊस लागवड व मजूरीपोटी ८० हजारांचा खर्च लागल्याचे शेतकरी संतोषराव वाघ यांनी सांगितले.
टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी