शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विद्युत रोहित्र न मिळाल्याने 'रास्ता-रोको '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:59 IST

washim News वाकद येथे ९ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रिसोड : नादुरूस्त व बंद पडलेले विद्युत रोहित्र लवकर बदलून मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुक्यातील वाकद येथे ९ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रब्बीचा हंगाम सुरु असल्यामुळे शेतकºयांना सिंचनासाठी विजेची आवश्यकता आहे.अनेक भागात विज रोहित्र बंद असल्यामुळे पिकांना पाणी देण्यातअडचणी येत आहेत. आधीच संततधार पावसामुळे उडीद, मूूग व सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. आता रब्बी हंगामात गहु, हरभरा पेरणी झालेली आहे. पाणी मुबलक असताना विज रोहित्र बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे ९ डिसेंबर रोजी वाकद येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या अभियंत्यांनी मागण्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अकील,जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख,जिल्हा सल्लागार रवींद्र मोरे पाटील, मंदा धांडे, विश्वनाथ पारडे, गिरीधर शेजुळ, रंगनाथ धांडे,अर्जुन डोंगरदिवे,अनिल गरकळ,प्रदीप खंदारे यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी