शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

वाशिम जिल्ह्यात ९३२० पीक विमाधारकांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:49 IST

Agriculture, Crop insurance, Washim District जिल्ह्यातील १ लाख ४८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. 

वाशिम: जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसामुळे काढणी पश्चात सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक शेतकऱ्यांचा समावेश असून, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी जिल्हाभरातील ९३२०  शेतकऱ्यांनी कृषी विभाग, पीकविमाकंपनीकडे नुकसानभरपाईसाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले आहेत. त्यापैकी ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. सोयाबीन काढणी सुरू झाली असतानाच परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. त्यामुळे काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. यात ९३२० शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले. त्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८४३०, तर आॅफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या ८९० आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आजवर ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

परतीच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पीक नुकसानाबाबत ९ हजारांहून अधिक अर्ज पीकविमा कंपनी आणि कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेक्षण करीत आहेत. आजवर ४६३८ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण त्यांनी केले आहे.           -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीwashimवाशिमFarmerशेतकरी